महाराष्ट्राचा नकाशा बदलणार – नव्याने २० जिल्हे आणि ८१ तालुके निर्माण होणार
महाराष्ट्राचा नकाशा बदलणार – नव्याने २० जिल्हे आणि ८१ तालुके निर्माण होणार महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय रचनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडे २० नवीन जिल्हे आणि तब्बल ८१ नवीन तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या बदलामुळे भविष्यात महाराष्ट्राचा नकाशा बदलण्याची शक्यता असून स्थानिक विकास आणि प्रशासन अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त … Read more