Pm Kisan yojana या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2000/- रुपये मिळणार नाही
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच रु. 2,000/- मिळणार नाही. यामागे काही कारणं आहेत आणि त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. पीएम किसान योजना म्हणजे काय? ही योजना केंद्र सरकारकडून चालवली जाते आणि यात पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मदत दिली जाते. हे … Read more